MPSC PYQEconomicsmarathi

खालील विधाने विचारात घ्या: (a) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. (b) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. (c) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?

A.(a) आणि (b)
B.फक्त (c)
C.(b) आणि (c)
D.फक्त (a)

Correct answer: B

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions