MPSC PYQEconomicsmarathi
खालील विधाने विचारात घ्या: (a) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. (b) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. (c) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
A.(a) आणि (b)
B.फक्त (c)
C.(b) आणि (c)
D.फक्त (a)
Correct answer: B