MPSC PYQHistorymarathi
इ.स. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? अ. भिमाडी, शिरूर, पारनेर, नगर ब. इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा क. तासगांव, शिराळा, जत, मलकापूर ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी
A.अ आणि ब फक्त
B.ब आणि क फक्त
C.अ, ब आणि ड फक्त
D.क आणि ड फक्त
Correct answer: C