MPSC PYQHistorymarathi
1857 च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? (a) उपक्रमशीलता व सहकार्य (b) संघटना व शिस्त (c) मळेवाल्यात पडलेली फूट (d) हिंदू-मुस्लिम शेतकरी ऐक्य
A.फक्त (b), (c) आणि (d)
B.फक्त (a), (b) आणि (d)
C.फक्त (a), (b) आणि (c)
D.फक्त (a) आणि (c)
Correct answer: B