MPSC PYQHistorymarathi

खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते ?

A.राजा रघुजी दुसरा
B.राजा रघुजी तिसरा
C.श्रीमंत मालोजी राजे भोसले
D.श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions