MPSC PYQHistorymarathi
१९०९ मध्ये 'कामगार हितवर्धक सभा' या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते ? अ. भिवाजी नरे ब. सीताराम बोले क. हरीहर सोनुले ड. बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर
A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि क
C.फक्त अ, ब आणि ड
D.फक्त अ, क आणि ड
Correct answer: C