MPSC PYQEconomicsmarathi

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अम्मलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे

A.अन्नधान्याची तीव्र टंचाई
B.परकिय चलनाची तीव्र टंचाई
C.युद्धावर झालेला प्रचंड खर्च
D.राजकीय संघर्ष

Correct answer: B

Source paper

MPSC सहाय्यक प्राथमिक परीक्षा 2011 (संच A) (मराठी)

Practice more questions